मित्र
लढाई हारलास तरी चालेल युध्द जिंकायचय
युध्द जिंकायसाठी मरणाचा प्रयत्न कर
शत्रु कोण? ओळखण कठीण आहे
कारण त्यांचे चेहेरे मित्रांचे आहेत
युध्द कोणाशी आहे ते ठरव कशाशी आहे तेहि ठरव
लढाईत वेळ वाया जातो
युध्द जिंकायसाठी मरणाचा प्रयत्न कर
उदिष्ट ठरव आणि मार्गस्थ हो
प्रत्येक मार्ग तुझाच तुझ्या उदिष्टापर्यंत जातो
उदिष्टापर्यंत गेल्यावरच ते कळ-एल
उदिष्टाला जिंकायचय त्याला मित्र करू नकोस
आणि हो मित्रानाही उदिष्ट करू नकोस
उदिष्ट तुझ आहे, मार्ग तुझा आहे
युध्द जिन्कताना जो तुझ्याबरोबर आला तो मित्र
काही काळ-आपुरता किंवा पूर्ण काळ-आपुरता
श्रीकांत कानडे २० अप्रैल २००९

No comments:
Post a Comment